151Nombre de vues
3Évaluation

महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था कृषि प्रधान आहे, जागतिक महामंदी आणखी वाढणार, नोकऱ्या मिळणार नाही, आहे त्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. शेती शिवाय दूसरा पर्याय नाही. पण कोणती शेती ? रासायनिक व सेंद्रीय शेती नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्याना व शेतकऱ्यांच्या विनाशाला ह्याच रासायनिक व सेंद्रीय शेती कारणीभूत आहेत.....आत्महत्या थाम्बवायच्या असतील व ग्रामीण तरुण पिढीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार हवा असेल तर जीरो बजेट आध्यात्मिक शेतीला पर्याय नाही.