vue - GreatBhet Subhash Palekar (Part 1)
Subhash Palekar is an Indian agriculturist who practised and wrote many books about Zero Budget Spiritual Farming.
Commentaires
-
super
-
1000 BOCHHORER SRESHTHO MANOB,
-
शेतकऱ्यांसाठी संपूर्ण प्रशिक्षण शिबिर: http://zbnfmp3.blogspot.in
-
रासायनिक/सेंद्रिय शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, देशी गाय (१ ग्रॅम शेणात ३०० कोटी जिवाणू/सुष्मजीव) आणि देशी गांडुळांवर (नांगरणी नको) जरी भारतात/महाराष्ट्रात शेती/ह्यूमस होत असली तरी तशी शेतीची पद्धत जगात चालेलच असे नाही. अहमदनगर जिल्ह्यात किती आहेत या zbnf प्रणालीचे शेतकरी? आंतरपीक आलीच नाहीत/नैसर्गिक आपत्तीत आंतरपीक गेली/भावच मिळाला नाही यावर काही भाष्य नाही इथे. तसेच विविध प्रकारच्या जमिनीत आणि किती वर्षे रासायनिक शेती केलेली पूर्वीची जमीन आहे त्याचा विचार केलेले अध्ययन दिसत नाही इथे - किती वर्ष लागतील त्या जमिनीला नैसर्गिक होण्यासाठी? ४० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला, तर १००० शेतकरी/जमिनी तरी नापीक/नापास झाल्या असतील ना या प्रणालीत. त्याचीही मांडणी नाही इथे. चांगला प्रयत्न आहे पण हा. न्यूट्रिशनचे अज्ञानी आणि खुंटलेल्या भारतीय लोकसंख्येला स्वस्त पौष्टिक अन्न गरजेचे आहे. महाराष्ट्रात शेतकरी मात्र अशास्त्रीय ठोकळे ठेवू नका, सहकार साखर कारखाने/धरणाच्या फुफाट्यातून शेण/गांडूळात अडकलेले आणि अति लोकसंख्या वाढवणारे. जमिनीत काही नाही असे कोण म्हणते आता? सॉईल मायक्रोबायोलॉजी असा विषय आहे आता. आता महाराष्ट्रात शेतकरी आणि शिक्षणसंस्था अशास्त्रीय असतील तर काय करणार? जीवामृत कल्चर जर मोनोकल्चर झाले तर जमिनीला धोका आहे आणि भविष्यात उत्पादन युरियासारखे कमी कमी होणार? https://plus.google.com/communities/108620977433869702850
-
Awarding "Padma Shri" to him has probably increased the value of the award itself. Such an inspiration ,would try my level best to implements his teachings in our village.
-
Jai gurudev
-
निखिल वागळे सर, तुमचे हार्दिक आभार आपण या महात्माचा पहिली मुलाखत घेतली. आम्ही पाळेकर यांची कार्यशाळा करुन एक आठवडा झाला होता आणि विचार करतच होतो की हे समाजा पर्यंत कसे पोचवता येईल. तोवर तुमचा ग्रेट भेट बद्दल पाळेकर सरांच्या ग्रुप मधून समजले आम्ही ते भाग पहिलेच इतर मित्रांना देखील सांगितले. झिरो बजेट, रसायन विरहित, नैसर्गिक शेतीचा इतका जाणकार माणूस पद्मश्री सुभाष पाळेकर गेली काही वर्ष शेतकरीसाठी मोफत कार्यशाळा घेत आहेत. त्यांच्याकडून आजवर शिकून 40 ते 50 लाख शेतकरी अशी झिरो बजेट नैसर्गिक शेती करत आहेत. एकही पैसा खर्च न करता ही शेती आरोग्य संपन्न धान्य देतेच शिवाय अन्नामुळे होणाऱ्या भयानक आजारांपासून मानवाचे रक्षण करते. उच्चविद्याभूषित पद्मश्री पाळेकर जेव्हा माती, तिचा कस, निर्मितीक्षमता यावर बोलतात तेव्हा कृषिमहाविद्यालयात मिळणारे तथाकथित शिक्षण किती बकवास आणि दिशाभूल करणारे आहे ते लक्षात येते. असे शिकलेले लोकं चुकीच्या शेती तंत्रात अडकून अखेर कर्जबाजारी होऊन आत्महत्येची पायरी चढ़तात. याच्या विरुद्ध सरांच्या झिरो बजेट शेतीमधे कर्जच नाही तर आत्महत्या होतील कशा?
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने तातडीने सरांची ही प्रणाली समजून अवलंबली पहिजे. तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.
निखिल सर, माझी वैयक्तिक आपल्याला विनंती आहे की त्यांना आपल्या परीने राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर क़ृषिनीति ठरवण्यासाठी पाळेकर सरांचा पाठपुरावा करावा.
आपले पुन्हा आभार,
आपला,
डॉ. केदार वळसंगकर, पुणे. -
wrost great bhet .....this is like aajcha swal...discussing who is right ....just flop interview
-
great
-
Greatttt..... just like the novel "Eka kadatun kranti" Kityek spiritual lok kiva baba ramdev sarakhe lok hech sanganyacha prayatna karat ahet, pan tyana apan moorkha tharavalay. formal education madhun fakt degree milun potapanyachi vyavastha hovu shakate, pan jeevanacha khara dnyan ashach lokankade ahe.... pudhacha yug ashach lokancha asel, nakki
173Évaluation